भाजपाचे आणि नागपूरचेही पहिले मुख्यमंत्री

(1 नोव्हेंबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत) वडीलांचा आदर्श अन् 25 वर्षांचा अविरत संघर्षएक सामान्य कार्यकर्ता अशीच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची ओळख. राजकारणातील आदर्श स्व. गंगाधरराव फडणवीस अर्थात पिता. समाजकारणाचे बाळकडू घरातच मिळालेले. आणिबाणीच्या काळात आपल्या वडिलांना कारागृहात कुणी टाकले तर ते काँग्रेसने, हा बालमनावर झालेला आघात. त्यामुळे इंदिरा कॉन्व्हेंटमध्येही प्रवेश […]

Continue Reading

पहिलम् प्यारा…

(1 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित लेख) अखेर तो दिवस उगवला. राज्याला नागपुरातून पहिला मुख्यमंत्री लाभला. भाजपाचा राज्यात प्रथमच मुख्यमंत्री होण्याचाही मान त्यांनाच मिळाला. विदर्भाला जवळजवळ 25 वर्षांनी मुख्यमंत्री लाभला. एक स्वच्छ, पारदर्शी, स्पष्टवक्ता आणि तितकाच लाघवी व्यक्तिमत्त्व लाभलेला हा नेता तसेही संपूर्ण नागपूरसाठी मानबिंदूच आहे. साधेपणा हा त्यांचा अंगीभूत गुण. एखादी गोष्ट होणार असेल तर […]

Continue Reading
narendra-modiji

निकालाच्या अर्थाची सप्तपदी…

(मे 2014 मध्ये प्रकाशित) लोकसभा निवडणुकांचे निकाल शुक‘वारी सकाळपासून येऊ लागले तशी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकत होती. कॉंग्रेस पक्ष भारतीय राजकारणातील इतक्या वाईट कामगिरीचे प्रदर्शन करेल, अशी अपेक्षाच कुणी केली नव्हती. अन्‌ सायंकाळपर्यंत ही दुर्दैवी पाळी कॉंग्रेसवर आली. या निवडणुकीत कॉंग्रेस पराभूत होणार, हे प्रत्येकालाच ठावूक होते. कॉंग्रेस दुहेरी आकड्यांवरच थांबेल, हेही भाजपा नेते सांगतच […]

Continue Reading
smruti-irani

शिक्षित आणि सुशिक्षित

या देशातील विद्वानांमध्ये शिक्षणातील असमानतेची एक मोठी दरी अजूनही कायम आहे. आपल्या शिक्षणप्रणालीचा गुरुकुल पद्धतीपासून ते अगदी परदेशी विद्यापीठांपर्यंतचा प्रवास झाला आहे. प्रमाणपत्रांच्या आधारावर उच्च पदं प्राप्त करून आयुष्याच्या शेवटी अपयशाच्या खोल गर्तेत जाणार्‍यांची संख्या कमी नाही. त्याचवेळी प्रमाणपत्र जवळ नसतानाही त्या क्षेत्रातील तज्ञतेच्या जोरावर असामान्य कामगिरी करणारे अनेक रत्न

Continue Reading

मान्सूनचे आगमन 28 मे की 6 जूनला?

(जून 2014 मध्ये प्रकाशित) सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मान्सूनच्या लहरीपणाबाबत जितकी चर्चा होते, तितकी दुर्दैवाने हवामान खात्याच्या लहरीपणाबाबत होताना दिसून येत नाही. म्हणूनच यंदाचा मान्सून 28 मे रोजी आला की 6 जून रोजी असा प्रश्न पडला आहे.साधारणपणे केरळातील 14 विभागांपैकी 60 टक्के परिसरात सलग दोन दिवस 2.5 मि.मी. पाऊस झाला की त्याच्या दुसर्‍या दिवशी मान्सूनचे […]

Continue Reading

पहिला पाऊस…

पावसाचं असंच असतं. माणूस विज्ञानवादी असावा की नसावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, काही विषयांना विज्ञानाच्या निकषात बांधता येत नाही, हेही तितकंच खरं. िकबहूना कुठे विज्ञानाचे निकष लावावे आणि कुठे लावू नयेत, याचं भान पाळता आलं की, निराशा पदरी पडत नाही. आता हेच बघा ना, यंदा मान्सून लवकर येणार, अशी जोरदार भविष्यवाणी झाली. […]

Continue Reading
rahul-gandhi

युवराजांना शुभेच्छा

(जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित) टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत, कॉंग्रेसच्या घराणेशाहीतून रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत आलेल्या राहुल गांधी यांना ऐकताना, पाहताना बर्‍यापैकी विरंगुळा झाला. नेत्याचे गुण ते प्राप्त करीत असल्याचे कौतुकही वाटत होते आणि परिपक्वता अजूनही बर्‍यापैकी दूर आहे, याचाही आभास होत होता. गुजरातच्या दंगलीत एसआयटीकडून क्लीन चिट मिळूनही नरेंद्र मोदी हे दोषीच आहेत, […]

Continue Reading
balasaheb

बाळासाहेब गेले, पुढे काय?

(नोव्हेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) मृत्यू हा अपरिहार्य आहे. ते जीवनातील अंतिम सत्य आहे. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात देवत्त्व प्राप्त झालेल्या फार थोडक्या नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे एक. जेथे देशातील सर्वाधिक बुद्धीमान लोक राहण्याचा दावा केला जातो, अशा दक्षिणेत अनेक नेते, अभिनेत्यांची देवळं बांधली जातात. बाळासाहेबांची महाराष्ट्रात कुठेही देवळं बांधली गेली नाही. पण, भरकटलेला तरुण िंहदूत्त्वाच्या […]

Continue Reading

आरोग्यपेठ

(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) नागपुरातील प्रतापनगर चौकात असलेल्या औषधी दुकानांच्या बाहेर एक सुंदर तरुणी अचानक तुम्हाला गाठेल आणि आपल्या हेल्थ क्लबची जाहिरात हाती देईल. काय खावे, कसे खावे, कोणता व्यायाम करावा याचे मार्गदर्शन तुम्हाला हवे आहे, हे पटवून देईल आणि एका मोफत प्रोटीनयुक्त नाश्त्याच्या मोहात लोकही अलगद तिच्या (हेल्थ क्लब) जाळ्यात अडकतील. माणूस स्वतःला […]

Continue Reading

सु’पीक डोके, शील’ कोठे?

(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) केंद्रातील अनेक बडे नेते डावलून सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील सुशीलकुमार शिंदेंना केंद्रात गृहमंत्रिपद दिले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, आपली निवड कशी सार्थ आहे, हे अखेर सुशीलकुमार शिंदेंनी मॅडमला पटवून दिले आहे. देशाचा गृहमंत्री हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा धनी नसतो, तर तो देशातील गुन्हेगारीलाही तितकाच दोषी असतो. म्हणूनच तर […]

Continue Reading